नगर ते आष्टी रेल्वे मार्गावर इंजिनच्या धडकेने शेतकऱ्यासह गाईचा दुर्दैवी मृत्यू

नगर ते आष्टी रेल्वे मार्गावर इंजिनच्या धडकेने शेतकऱ्यासह गाईचा दुर्दैवी मृत्यू आष्टी, प्रतिनिधी नगर ते आष्टी या रेल्वे मार्गावर रेल्वे इंजिनची चाचणी सुरू असताना रुळावर आलेल्या...

आ. रोहित पवार यांच्या कार्यक्रमांची वाढती गर्दी, विरोधकांना भरविणार का धडकी?

जामखेड प्रतिनिधी (अविनाश बोधले)  गेल्या आडीच वर्षांपासून आ. रोहित पवार हे कर्जत जामखेड चे आमदार झाल्या पासून त्यांनी आपल्या विकासाच्या जोरावर व आयोजित करण्यात येत...

वीज जोडण्याच्या आधीच आले दोन हजाराचे बील

जामखेड प्रतिनिधी येथील शाहरुख पठाण यांनी महावितरण विभागाकडे 1 वर्षांपूर्वी वीज जोडणी करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी डिमांड नोटची रक्कमही भरली आहे. मात्र अद्याप...

बबड्या, तु माझ्या जवळ पाहीजे, मला चैन लागेना दम तरी कीती धरु

जामखेड प्रतिनिधी बबड्या तुझ्यासाठी जिव काढुन ठेवलाय, तुला एकबार पाहुण मला डोळे झाकावे वाटतात. मला आधार तेवढाच हाय, मी उपाशी आसलो तरी चालेल पण तु...

जामखेड येथिल दहीहंडी फोडली नवी मुंबई येथील कळंबोली गोविंदा पथकांने

जामखेड प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी जामखेड शहरात भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन सोमवारी केले होते. जामखेड चा नागेश विद्यालय येथील मैदानात हा...

दीड कोटीचे घर आले महामार्गाच्या मध्ये ;तंत्रज्ञानाच्या सहाय्याने 500 फुट बंगला हलवला बाजुला

एक्स्प्रेस वे बांधण्यासाठी पंजाबचा एक शेतकरी त्याचे दोन मजली घर सध्याच्या ठिकाणापासून ५०० फूट दूर हलवत आहे. दिल्ली-अमृतसर- जम्मू - कटरा एक्स्प्रेस वेच्या मार्गात...

काय सांगु आशी मनात उकळी येते, बबड्या तुझ्या फाटक्या परकरचे ४०० मुके घेतलेत

जामखेड प्रतिनिधी  बाळा तुला कोणाचं प्रेम मिळालं नाही कुणाचं सुख मिळालं नाही, कृणाची दृष्ट मिळाली नाही. त्या मुळ तेवढं एक तोळ्याचं स्विकार कर काय सांगू...

बबड्या काही तरी खा ;तुला माझ्या मासाची शपत, जय हरी

जामखेड प्रतिनिधी बबड्या तुझ्या शिवाय मी जगु शकत नाही, माझं जीवनच तुझ्या मुळं आहे तसं काही आधुरं डोक्यात आणु नकु, तुला मी आहे आपण कुंठ...

नाशिक येथे नरेंद्राचार्यजी महाराज यांचा भव्य समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा.

नाशिक :अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा येत्या 21 व 22 ऑगस्ट रोजी उपपीठ उत्तर महाराष्ट्र,रामशेज किल्ल्याजवळ, आशेवाडी, नाशिक येथे...

शिक्षणाकडे अजूनही गांभीर्याने लक्ष दिलं जात नाही – आ.डॉ.सुधीर तांबे

जामखेड प्रतिनिधी भारतात जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था निर्माण करणे ही खर्या अर्थाने काळाची गरज आहे. यातूनच सामर्थ्यवान देशाची उभारणी होईल. परंतू दुर्दैवाने शिक्षणाकडे अजूनही म्हणावं...
error: Content is protected !!