भाजपचे माजी केंद्रीय मंत्री गांधी यांचे कोरोनामुळे निधन.
रोखठोक अहमदनगर......
माजी केंद्रीय मंत्री,ज्येष्ठ भाजप नेते दिलीप गांधी (वय६९) यांचे आज पहाटे करोनामुळे निधन, दिल्लीत सुरू होते उपचार.
दिल्लीत खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार. आज...
गाव लई जोरात च्या वेबसीरीज चा प्रोमो लॉंच
रोखठोक जामखेड.....
जामखेड तालुक्यातील स्थानिक कलाकारांना घेऊन नुकताच गवा लई जोरात या वेबसीरीज चा प्रोमो लॉन्च करण्यात आला आहे. सदरची वेबसीरीज याच महिन्यात 20 मार्च...
बापरे! सौताडा धबधब्यात एकाचा मृतदेह सापडला
रोखठोक जामखेड.....
सौताडा येथील रामेश्वर धबधब्यात आष्टी तालुक्यातील एकाचा मृतदेह सापडला आहे. सदर मृतदेह सडलेल्या अवस्थेत अढळुन आला आहे. दोन तीन दिवसापूर्वी धबधब्यावरून उडी मारलेली...
जंतनाशक गोळी खाल्ल्यानंतर चिमुरडीचा अकस्मात मृत्यू
रोखठोक अहमदनगर....
आरोग्य विभागामार्फत सध्या जंत नाशक गोळ्या वाटपाची मोहीम सुरू आहे. जंतनाशक गोळी दिल्यानंतर चिमुरडीचा अकस्मात मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रांजल अंकुश...
संजय कोठारींच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
रोखठोक जामखेड....
शिवनेरी अकॅडमी मध्ये सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचा ५८ वा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. या वेळी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक काम...
अतिवृष्टीचे उर्वरीत अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर
रोखठोक जामखेड
डिसेंबर २०१९-जानेवारी २०२० या कालावधीत गारपीट व अवेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये प्रामुख्याने कर्जत तालुक्यातील काही गावांना या गारपिटीचा...
तालुक्यातील या गावात ग्रामस्थांना झाले गव्याचे दर्शन
रोखठोक जामखेड....
बिबट्याची दहशत संपत नाही तोच पुन्हा जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथील शेतात गव्याचे दर्शन झाले. या गव्याने शेतात काम करत आसलेल्या शेतकऱ्यावर हल्ला करून...
मळण यंत्रात अडकून कोल्हेवाडी येथे महीलेचा मृत्यू
रोखठोक जामखेड
साकत जवळील कोल्हेवाडी येथे मळण यंत्राखाली पडलेले भुस्कट काढण्यासाठी खाली वाकल्या नंतर सिंधुबाई बजरंग कोल्हे ( वय ४२) या शेतकरी महिलेचे मळण यंत्रात...
वराह पकडण्यासाठी तामिळनाडूचे पथक जामखेडला
रोखठोक जामखेड....
गेल्या अनेक वर्षांपासून जामखेड शहरात मोकाट वराहांचा त्रास सर्व सामान्य नागरिकांना होत होता. मुळ वराह मालकांना सांगुनही ते आपल्या वराहांचा बंदोबस्त करत नव्हते...
अहमदनगरमध्ये रात्रीची संचारबंदी लागू
रोखठोक अहमदनगर.....
राज्यात करोनाची संख्या वाढत चालली असून याच अनुषंगाने सुरक्षेच्या कारणास्तव अहमदनगर मध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अहमदनगर...











