प्रदेश काँग्रेस कमिटीमधे सय्यद जमीर इब्राहिम यांची बिनविरोध निवड 

0
  जामखेड प्रतिनिधी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आ.डॅा.सुधीर तांबे यांचे खंदे समर्थक जामखेड चे सय्यद जमीर इब्राहिम यांची प्रदेश काँग्रेस कमिटीवर निवड करण्यात आली आहे. या...

लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांन कडुन प्रशासनाचा होतोय गैरवापर

0
जामखेड प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचे विविध खात्या अंतर्गत स्थानिक लोकप्रतिनिधीचे आई-वडील हे तालुक्यातील अधिकाऱ्याला घेऊन दौरे करतात व त्यांच्या वैयक्तिक संस्थांच्या कमाकारिता...

भुमीपुत्र हा जन्माने नाही तर कर्तृत्वाने मोठा होतो- खा. आमोल कोल्हे

0
  भुमीपुत्र हा जन्माने नाही तर कर्तृत्वाने मोठा होतो- खा. आमोल कोल्हे हजारोंच्या उपस्थित भरला आ. रोहित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज जामखेड प्रतिनिधी कर्जत जामखेडची जनता खुप...

खर्डा, चौंडी, साकत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चे वर्चस्व

0
रोखठोक जामखेड... ग्रामपंचायत निवडणुकीत खर्डा, चौंडी साकत, सह बहुतांशी गावात राष्ट्रवादी काँग्रेस ने बाजी मारली आहे. माजी मंत्री प्रा राम शिंदे यांच्या चौंडी ग्रामपंचायत मध्ये...

मोहा ग्रृप ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात सरपंचपदी भिमराव कापसे यांची बिनविरोध निवड

0
मोहा ग्रृप ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात सरपंचपदी भिमराव कापसे यांची बिनविरोध निवड जामखेड प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील महत्त्वाची मानली जाणारी मोहा, रेडेवाडी, हापटेवाडी, नानेवाडी व पांडववस्ती या ग्रृप ग्रामपंचायतीच्या...

गुरुमाऊली वाल्यांनो स्वतःचे घर संभाळाता येते नाही तुम्ही बँक काय सांभाळणार – राजेंद्र शिंदे

0
जामखेड प्रतिनिधी सदिच्छा मंडळाला मोठे खिंडार पडले असे जे म्हणतात त्यांना स्वतःचे घर सांभाळता आले नाही ते बॅंक काय सांभाळणार शिक्षक बँकेच्या येत्या निवडणुकीत सदिच्छा...

अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी नंबर वन – जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके 

0
अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी नंबर वन - जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके  अहमदनगर (प्रतिनिधी) नुकतीच निवडणूक होऊन मतमोजणी झालेल्या 203 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी नंबर...

जामखेडमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भव्य ‘आक्रोश मोर्चा

0
जामखेडमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भव्य ‘आक्रोश मोर्चा जामखेड प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे झालेली पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी, पीक विम्याचा रखडलेला प्रश्न आणि शेतमालाला मिळणारा अपुरा दर यामुळे बळीराजा...

कांदा- सोयाबीन- धान उत्पादकांना केंद्राचा दिलासा, केंद्र सरकारचे हे निर्णय शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारक ठरतील- देवेंद्र...

0
कांदा- सोयाबीन- धान उत्पादकांना केंद्राचा दिलासा, केंद्र सरकारचे हे निर्णय शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारक ठरतील- देवेंद्र फडणवीस मुंबई, दिनांक १४ (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने...

खा. सुजय विखेंना नगर दक्षिण मधून मोठ्या मताधिक्याने निवडुन आणायचे आहे.

0
खा. सुजय विखेंना नगर दक्षिण मधून मोठ्या मताधिक्याने निवडुन आणायचे आहे. कार्यकर्त्यांनो कामाला लागा, भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले आ. प्रा राम शिंदेनी आदेश जामखेड प्रतिनिधी पक्षाने...
error: Content is protected !!